अक्षता वाचवा,अन्नवाचवा हे अभियान औरंगाबाद शहरात व ईतरत्रही सुरू आहे.नुकत्याच कुलस्वामिनी मंगलकार्यालयात झालेल्या लग्नसमारंभात अक्षतांऐवजी पाकळ्यांचा वापर करण्यात आला त्याचे हे छायाचित्र ! तांदूळ नुकसानी तर टळलीच शिवाय वातावरणही सुगंधीत व प्रफुल्लीत झाले.याशिवाय अन्नवाचवा हा संदेश ही देण्यात आला.शहरातील सर्व मंगलकार्यालयात अशी मोहिम राबवून भुकेल्यांना दोन घास भरविणे हे पवित्र कार्यही सुरू आहे....शरद लासूरकर औरंगाबाद
लग्नसमारंभात अक्षतांऐवजी फूलपाकळ्यांचा उपयोग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Feb 2020, 5:46 am