गणरायाचे नुकतेच विसर्जन झाले, जिल्हा परिषद मैदानातील विहिरीत यानंतर निर्माल्य , अर्धवट बुडालेल्या मुर्ती व कचर्याचा ढिग पसरला आहे, विहिरीत पाणी असून लहान मुले पैसे, नारळ घेण्यासाठी त्यात उतरत आहे, तसेच विहिरीतून दुर्गंधी पसरली आहे.लवकरात लवकर विहीर साफ करावी असे स्थानिक नागरिकांनी विनंती केली आहे.
विहीर साफ करावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Sep 2019, 5:47 am