जळगाव ते औरंगाबाद वाया फर्दापूर हा रस्ता चांगला गुळगुळीत व चौपदरीकरणाचा प्रस्तावित आहे .परंतु हे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना विनाकारण प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. पर्यायी मार्गही ओबडधोबड केल्याने वाहने खिळखिळी होत आहेत वाहतुकीच्या सूचने अभावी रात्रीच्या वेळी अपघात होत आहेत. हे काम युद्धपातळीवर सुरू करून हा चौपदरीकरण रस्ता लवकरात लवकर वाहनधारकांसाठी मोकळा करावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. श्री रवींद्र तायडे
चौपदरीकरणाचे काम संथगतीने
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Feb 2019, 5:40 am