आपल्या जीवनात स्वच्छतेचे महत्व कोणीही नाकारू शकत नाही. स्वच्छ परिसर, हवा, पाणी, वातावरण कोणाला नकोसे असते. स्वच्छतेने रोगराई नाहीशी होते, आजार पसरत नाहीत, आणि आपली जीवन शैलीही बदलून जाते.परंतु औरंगाबादचे लोक महाविद्यालयच्या रोड वरच कचरा टाकतात यामुळे विद्याविद्यार्थीचे आरोग्य धोक्यात आले आहे...महानगरपालिका काही तरी करावे....
ही आपली स्मार्ट औरंगाबाद...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Feb 2019, 5:42 am