शहराच्या मध्यभागी असणारा, वाहनाची वर्दळ असणारा रोड पानदरीबा या विभागात केबल जोडणी चे काम चालू आहे. बरेच दिवस झाले तरी का काही संपले नाही.व काम चालू आहे असा सावधानतेचा फलकही लावला नाही. राञीच्या वेळी नागरीक वाहन चालवतांना धोका होऊ शकतो. हे काम लवकरात लवकर करावे आशी नागरीकांची मागणी आहे.
वाहतुकीची कोंडी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Aug 2017, 5:33 am