संपूर्ण भारत भर लोकडाऊन ची परिस्थिती असताना सुद्धा महानगरपालिकेने याची खबरदारी घेतली नाही .भवानी प्रट्रोल पम्प ते सिडको सिग्नल कडे जाणार्या रस्त्यावर कचरा टाकणे सुरू आहे.नारेगाव चा कचरा डेपो बंद झाला तर इथे कचरा करणार का असा प्रेषण रहिवासी नागरिकांनी केला आहे. माघील दीड ते दोन महिन्यांपासून येथे कचरा टाकला जात आहे . महानगरपालिकेचे कर्मचारी रोज येथे कचरा टाकत व सात ते आठ दिवसांनी उचलतात .ह्या वर रहिवासी नागरिकांनी विरोध दर्शनविला आहे
लोकडाऊन असल्यामुळे रोडवर कचरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Apr 2020, 5:31 am