आज वरचा अनुभव पाहता आपल्या महापालिकेत कामा पेक्षा त्या वर राजकारण जास्त असते वाढीव पाणी पुरवठ्याचे काम हे जीवन प्राधिकरणा कडेच हवे ज्या महापालिकेला शहराचा विकास करू शकता येत नाही त्यांना हे वाढीव पाणी पुरवठ्याचे काम देण्यात काहीच अर्थ नाही हे काम जीवन प्राधिकरणा कडेच योग्य राहील म,टा सिटीझन रेपोर्टर विवेक चोबे औरंगाबाद
पाहिले राजकारण बंद करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Jan 2020, 5:45 am