सदर छायाचित्र हे उस्मानपुर्यातील उत्सव मंगल कार्यालयाच्या चौकातील असून ह्या चौकात वाहतूक विभागाकडून एकेरी रस्ता असा फलक लावला आहे परंतु ह्या भागातून उस्मानपुरा चौका कडे जाणारे वाहन धारक सर्रास दुर्लक्ष करून जातात त्या मुळे ह्या फलकाचा काही उपयोग नाही वाहतूक शाखेने हा फलक काढून टाकलेला बरा असे वाटते महाराष्ट्र टाईम्स सिटिझन रिपोर्टर विवेक चोबे झाम्बड इस्टेट
फलका कडे वाहन धारकांचे दुर्लक्ष
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Sep 2019, 5:44 am