औरंगाबाद ऐतिहासिक शहरातील देवगिरी किल्ला, दाैलताबाद येथे पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांना वानरांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. लहान मुले घाबतात.किल्ला चढताना वानरांची टाेळी पर्यटकांच्या हातातील खाद्यपदार्थ, पाणी हिसकावून प्रसंगी धावून येतात, वानराने चावा घेण्याच्याही घटना घडत आहेत, पुरातत्व खात्याने त्वरित याची दखल घ्यावी.
दाैलताबाद किल्ल्यावर वानरांचा उपद्रव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Aug 2019, 5:46 am