अ‍ॅपशहर

जलवाहिनी फुटल्याने पाणी वाया

Maharashtra Times 24 Jan 2017, 9:37 am
रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाशेजारी असलेल्या सर्व्हिस रोडलगतची जलवाहिनी फुटली आहे. त्यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. महापालिकेने त्याकडे लक्ष द्यावे. जलवाहिनी त्वरित दुरुस्त करून पाण्याची गळती बंद करावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम wastage of water
जलवाहिनी फुटल्याने पाणी वाया



- शांतिलाल चौंडिये, औरंगाबाद

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज