मयुरपार्क व परिसरातील नागरी वसाहतीमध्ये मुलभूत समस्यांची वाणवा असून पक्क्या रस्त्याअभावी ठिकठिकाणी पाण्याचे असे डबके साचलेले आहे.सरपटणारे प्राणीही त्यात दबा धरून बसलेले असतात.पथदिव्यांचा पत्ता नसतो.कच्च्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी शीलाताई तांदळे,वंदनाताई हरणे,रेखाताई जाधव,ताराबाई जाधव,रेणुका थोरात आदी महिलांनी केली आहे.रवींद्र तायडे
मयुरपार्क भागात पाण्याचे डबके
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Jul 2017, 5:34 am