औरंगाबाद शहरास पाणीपुरवठा करणार्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा जवळजवळ शून्य टक्क्यांपर्यंत आला आहे हे माहीत असूनही अनेक भागात पाण्याची नासाडी होतांना दिसत आहे.हे छायाचित्र आहे एन11 सिडकोतील नवनाथनगर काँलनीतील नासाडीचे.पुढील भीषण परिस्थितीची जाणीव ठेऊन प्रत्येकाने स्वतःचे कर्तव्य ओळखून यापुढे तरी अशी पाणीनासाडी होणार नाही याची दक्षता घ्यावी .अजून तर खरा उन्हाळा सुरू व्हायचा आहे याची जाणीव ठेवावी ....शरद लासूरकर औरंगाबाद.
पाणीसाठा अत्यल्प आणि त्यात पाणी नासाडी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Mar 2019, 5:40 am