सदर छायाचित्र हे जवाहर कॉलनी तील चेतक घोड्याजवळचे असून गणपती मंदिराच्या मुख्य रस्त्या लगत कचरा साठल्याने दुर्गंधी सुटली सतत कचरा असल्याने जनावराचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे महा पालिकेने कचरा नियमित उचलला तर परिसर स्वच्छ राहील त्या बरोबर ह्या भागात दुर्गंधी पसरणार नाही महाराष्ट्र टाइम्स सिटीझन रिपोर्टर विवेक चोबे झाम्बड इस्टेट औरंगाबाद
कचरा कधी उचलणार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Sep 2019, 5:44 am