सदर छायाचित्र हे संग्रामनगर उड्डाण पुला वरील असून बाय पास कडून शहानुर मियाँ दर्गा कडे येताना उड्डाणपुलाच्या सुरवातीला हा फलक पूर्ण पणे वाकला असून अपघाताची शक्यता आहे स्मार्ट सिटी कडे वाट चाल चालू असताना असे वाकलेले फलक योग्य आहे का ? महाराष्ट्र टाइम्स विवेक चोबे झाम्बड इस्टेट औरंगाबाद
फलक वाकला कोणी लक्ष करेल का ?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jul 2019, 5:44 am