सदर छायाचित्र हे बालाजी नगर जवळील शिवशंकर कॉलनीतील असून ह्या भागात म,न,पा तर्फे पाणी पुरवठा जेव्हा होतो त्या वेळेस तेथील अनेक गल्ययातून रस्त्यावर पाणी वाहत राहते आज जायकवाडी धरण भरले असले म्हणून पाणी कसे ही वापरून पाण्याची अशी नासाडी करणे हे योग्य नाही तेथील नागरिक समजदार आहे त्यांनी भविष्याचा विचार करून पाणी वाया जाणार नाही ह्याची काळजी घ्यावी महाराष्ट्र टाइम्स सिटिझन रिपोर्टर विवेक चोबे झाम्बड इस्टेट
ही पाण्याची नासाडी कशासाठी ?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Aug 2019, 5:45 am