अ‍ॅपशहर

दक्षता गरजेची

Maharashtra Times 30 Mar 2017, 1:50 pm
ग्रामीण भागातील ग्रामपंचायती कचरा गोळा करण्यासाठी फायबरपासून बनविलेले कचरा कोंडाळे खरेदी करण्यावर भर देत आहेत. पण, ग्रामीण भागात अजूनही चुलीवर स्वयंपाक केला जातो. काही महिला चुलीतील विस्तव विझला आहे की, नाही याची खात्री न करताच विस्तवासह राख भरून कचरा कोंडाळ्यात टाकतात. अशा राखेतील विस्तव कोरड्या कचऱ्याच्या संपर्कात येऊन पेट घेतो व संपूर्ण कचरा कोंडाळे पेटून त्याचा सांगाडा शिल्लक राहतो. यामुळे हजारो रुपये वाया जात आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम be carefull
दक्षता गरजेची


- मोहन मनोहर खोत

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज