अ‍ॅपशहर

परिख पुलाखालची दुर्गंधी

Maharashtra Times 12 Sep 2016, 11:55 am
परिख पुलाला नेहमी गटारीतून गळणाऱ्या पाण्याच्या विळखा असतो. सीबीएस आणि राजारामपुरी या परिसरांना जोडणारा हा शहरातील मुख्य रस्ता आहे. पुलाखालून जाताना नेहमी गटरच्या पाण्याची दुर्गंधी सहन करावी लागते. दुचाकीवरून जाताना गटारीतील सांडपाणी पायांवर उडते. रात्रीच्या वेळी या मार्गात सतत गर्दी असते, यातून बऱ्याचदा छोटे अपघात होताना दिसतात. एखादे मोठे नुकसान होण्यापूर्वी पालिकेने याची दुरुस्ती करून यावर कायमचा उपाय शोधावा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम below the bridge stink
परिख पुलाखालची दुर्गंधी



-अमोल माने, कोल्हापूर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज