हात पंपाजवळील स्वच्छता करावी . वाठार, प्रतिनिधी वाठारमध्ये गेले आठ ते दहा दिवस पाणी आले नाही. तर नागरिकांना हातपंपाचा वापर करावा लागत आहे.पण येथील हात पंपाजवळील परिसर अस्वच्छता आहे. नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ,पंपाजवळील परिसर स्वच्छ करून नागरिकांना पाणी सेवा अखंड रित्या पुरवावे .ही विनंती नागरिकांतून होत आहे .
हात पंपाजवळील स्वच्छता करावी .
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Sep 2017, 5:32 am