रसिका हॉटेल पाठीमागे चौकात कचरा कुंडी असून ती बरोबर रस्त्यात आहे .त्यातून नेहमी कचरा ओलांडून बाहेर आलेला असतो .त्यामुळे तेथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे .दुर्गंधी मुळे सर्वजण हैराण आहेत .बऱ्याच वेळा मागणी करूनही प्रशासन कचरा कुंडी तेथून हलवत नाही .वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे
घाणीचे साम्राज्य
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Jan 2019, 5:41 am