राजारामपुरी ९वी गल्लीत लाखो लिटर पाणी गेले ८/९ महीने वाया जात आहे .९ नंबर शाळेजवळ पाईप फुटलेने सदरचे पाणी झिरपून गल्लीत कळेकर/उपाध्ये व कोंडुसकर यांचे हद्दीतिल रस्त्याने हे लाखो लिटर पाणी वाया जात आहे....एकी कडे पाणी वाचवण्यासाठी करोडो लोकांची धडपड सुरू असताना.आपल्या ईथे करोडो लिटर पाणी वाया गेलेले बघुन नागरीकांच्या डोळ्यात पाणी येत आहे.
पाणी गळती व नुकसान
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Apr 2018, 5:48 am