अ‍ॅपशहर

फलक रिकामाच

Maharashtra Times 16 Nov 2016, 11:06 am
उजळाईवाडीकडून कोल्हापूर शहरात येणाऱ्या प्रवेशद्वाराजवळ दोन टेकड्यांवर जोडलेला अर्धगोल फलक आहे. मात्र दुर्देवाने गेल्या वर्षभरापासून तो फलक रिकामा आहे. त्यावर केवळ वेलकम लिहिले तरी खूप चांगले होईल. संबधितांनी याची दखल घ्यावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम empty panel
फलक रिकामाच



-निलेश भोसले

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज