शहरातील बर्याचश्या रस्त्यावर रात्रीचे वेळी लाईट व्यवस्था नसल्यामुळे अनेक वाहनधारकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते . सायंकाळी अंधार झाल्यावर फिरण्यास बाहेर पडलेले नागरीक, म्हशी, जनावरे रस्त्यावर उजेड नसल्याने वाहनधारकांना दिसून येत नाही. फुलेवाडी रोडवर नुकतीच एक बस विद्युत दिवे नसलेले दुभाजकात अडकली. तरी जीवीत हानी टाळण्यासाठी रस्त्यावर पुरेसे दिवे लावून उजेड राहील ह्याची खबरदारी घ्यावी
रस्त्यावर पुरेसा उजेड हवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Aug 2017, 12:06 pm