अ‍ॅपशहर

पर्यटकांचे स्वागत कचऱ्याने

Maharashtra Times 13 Sep 2016, 12:21 pm
गेले १५ ते २० दिवसापासून गणेश आगमन झाले तरी कोल्हापूरच्या मध्यवर्ती बसस्थानकाजवळच्या संरक्षक भिंतीलगत फुटपाथवर पडलेला दगड व खरमाती वेळेत न उचलल्याने हातगाड्या रस्त्यावर उभ्या कराव्या लागत आहेत. आता यावर लोक कचरा टाकत आहेत. ‘स्वच्छ कोल्हापूर’चे आपण नेमके काय करणार आहे? पर्यटकांसमोर कोल्हापूरची हीच ओळख समोर येत आहे. त्यासाठी महापालिका काय करणार आहे?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम garbage problem
पर्यटकांचे स्वागत कचऱ्याने



-सुभाष वाणी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज