बिनखांबी गणेश मंदिर ते मिरजकर तिकटी रस्ता सन्ध्याकाली सहा नंतर इतका भरगर्दीत हरवलेला असतो की चालतानाही जीव मुठीत धरून ठेवण्याची जबाबदारी असते कारण स्थानिक लोक वनवेतून दुचाकी आणतात तर पर्यटकासह स्थानिक कार रस्त्यातच लावलेल्या असतात पोलीस इकडे लक्ष देतील ?सुनील समडोळीकर
चालायचे कसे ?,
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jan 2019, 5:33 am