अ‍ॅपशहर

फुटपाथ हवेतच कशाला?

Maharashtra Times 22 Apr 2017, 3:30 pm
कोल्हापुरातील बऱ्याच फुटपाथवर भाजीपाला, फळवाले, हातगाडीवाले ठाण मांडून बसलेले असतात. त्यामुळे पादचाऱ्यांना फुटपाथवरून चालता येत नाही. नाइलाजाने पादचारी रस्त्यावरून चालतात. यामुळे फुटपाथ बांधण्याचा मूळ उद्देश सफल होत नाही. फुटपाथचा पादचाऱ्यांना उपयोग होत नसेल तर फुटपाथ ठेवायचे की नाही याचा विचार करावा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम issue of footpath
फुटपाथ हवेतच कशाला?


पी. एस. कुलकर्णी, कोल्हापूर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज