कोल्हापूरला वाहतूक समस्या नित्यांची बनली असून बेशिस्त पार्किग याला कारणीभूत अाहे.कोकण मार्गाला जोडणारा हा रस्ता असल्याने शिवाजी चौक ते पापाची तिकटी या मार्गावरती अनेक वाहणे पार्किग केली जातात.या कडे शहर वाहतूक शाखेचे दुर्लक्ष असल्याचे जाणवते.त्याच बरोबर नागरिकाचे ही कळत पण वळत अशी अवस्था झाली आहे.
कोल्हापरलाच्या चप्पल लाईन वाहतूक समस्या नित्याची..
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Jul 2017, 5:38 am