अ‍ॅपशहर

रोषणाई कायमस्वरूपी ठेवावी

Maharashtra Times 15 Sep 2016, 12:23 pm
कावळा नाका येथील ताराराणी पुतळ्याला रोषणाई करण्यात आली आहे. सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने केवळ उत्सव म्हणून ही रोषणाई केलेली असावी. मात्र, केवळ उत्सव काळात असा प्रयोग न करता, तेथे कायमस्वरूपी रोषणाई असावी, असे वाटते. कावळा नाका हे शहराचे मुख्य प्रवेशद्वार असल्याने अनेक पर्यटक याच मार्गाने शहरात येतात. त्यामुळे पुतळ्याला रोषणाई आणि त्याचे सुशोभीकरण केल्यास कोल्हापूरविषयी पर्यटकांच्या मनात फर्स्ट इम्प्रेशन चांगले तयार होईल, असे वाटते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम lights should be permanent
रोषणाई कायमस्वरूपी ठेवावी



-जगदीश सोमय्या

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज