अ‍ॅपशहर

भाविक पिशव्यांसह गाभाऱ्यात का ?

Maharashtra Times 24 Mar 2017, 11:16 am
अंबाबाई मंदिरात सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. भाविक छोटी पिशवीही घेऊन जाऊ शकत नाहीत. पण अनेकवेळा भाविक पिशव्यांसह मुख्य गाभाऱ्यापर्यंत जात असल्याचे दिसून येते. हा प्रकार म्हणजे सुरक्षेकडे होत असलेले दुर्लक्षच म्हणता येईल. अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेबाबत पोलिस यंत्रणेने आणि मंदिराच्या सुरक्षा यंत्रणेने योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mahalaxmi temple security
भाविक पिशव्यांसह गाभाऱ्यात का ?


-दिनेश घबाडे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज