राजारामपुरी येथे जनता बझार चौकात सिग्नलला कचऱ्याचा ढिक लावला आहे, महानगरपालिकेचे आरोग्यअधिकारी काय काम करतात हाच मोठा प्रश्न आहे.? पावसामुळे कचरा कुजला आहे त्यामुळे रोडला दुर्गंधी पसरली आहे. एकीकडे स्वच्छता अभियान जोर जोरात राबवली जाते आणि इथे बगा कोणी लोग लक्ष पण देत नाहीत.
कचरा हलवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jun 2017, 1:00 pm