जिल्ह्या आपत्ती व्यवस्थापन ने घेतली दखल-पंचगंगा नदीच्या नविन पुलाखाली परराज्यातील एक कुटुंब धोकादायक पणे वास्तव करीत होतें , या परिवारात दोन लहान मुलांचा समावेश होता, जेवणाची भांडी, कपडे यासह हे कुटुंब राहत होते, राधानगरी व गगनबावडा परिसरात जोरदार पाऊस असतो अशातच पावसाळ्यात अचानक पण रात्रीच्या वेळीे पाण्याची पातळी वाढली तर हे सर्व जण वाहून जाण्याची शक्यता होती, महाराष्ट्र टाईम्स मध्ये बातमीचि देऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती , पोलीस प्रशासन यांना तात्काळ दखल घेऊन या कुटुंबाला येथून हलवले !
मटा इम्पॅक्ट - धोकादायक कुटुंब स्थलांतर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jul 2017, 5:35 am