महाराष्ट्रातील जुन्या पुलांच्या दुरुस्तीबाबत सर्वांचेच उत्तर साहजिकच नकारात्मक असायला हवे. कारण वेळेवर दुरुस्ती होत असती तर ठराविक अंतराने घडणाऱ्या पूल दुर्घटना घडल्या नसत्या. यावर उपाय म्हणजे, वाढत्या लोकसंख्येचा विचार करता अतिरहदारी असलेल्या पुलांचे ऑडिट हे वार्षिक न करता सहामाही करून त्यावर अनुभवी तज्ज्ञांकडून योग्य ती दुरुस्ती तत्क्षणी करुन घेण्याची गरज आहे.
योग्य ती दुरुस्ती तत्काळ हवी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Mar 2019, 5:39 am