सीबीएसकडून शाहूपुरी, राजारामपुरी व उपनगरांकडून येण्या-जाण्यासाठी परिख पूल महत्त्वाचा मार्ग आहे. त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. पण कधी ड्रेनेज लाइनची नादुरुस्ती तर कधी दुरुस्ती झाल्यानंतर खरमाती न उचलल्याने वाहतुकीला अडथळा येत आहे. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे.
- सुभाष वाणी
- सुभाष वाणी