अ‍ॅपशहर

काम तातडीने पूर्ण करा

Maharashtra Times 18 Apr 2017, 5:09 pm
राजारामपुरी अकराव्या गल्लीत गेल्या चार ते पाच वर्षांपासून रस्त्याचे काम सुरू आहे. ते काम अधूनमधून बंद पडते. त्यामुळे कामाचे साहित्य रस्त्यावर पडले असून, गटारी तुंबून राहत आहेत. तसेच या साहित्यामुळे रस्त्यावर रोज दोन ते तीन वाहनधारक घसरून पडत आहेत. त्यामध्ये महिलांची संख्या जास्त आहे. वारंवार सांगूनही संबंधित कंत्राटदार ऐकत नाही. त्याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष घालून रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pending work in rajarampuri
काम तातडीने पूर्ण करा


- गौरव करवडे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज