नुकताच पोलीस खात्याने सर्व पोलीस ठाण्याच्या वतीने तक्रार निवारण घेऊनतक्रारीचे निरसन केले .तशाच पद्धतीने लोकाच्यावतीने चांगल्या व उपयुक्त ठरेल अशा प्रकारच्या सूचनांचे निवेदन दिन महिन्यातून एकदा घ्यायला हवा .कारण सामान्य माणसाला पोलीस ठाण्यात जायची भीती वाटते अशा वेळी मुक्त निवेदन दिन साजरा करण्यात यावा जर योग्य प्रकारे सूचना असेल तर ती उपयुक्त ठरेल सुनील समडोळीकर , कोल्हापूर
पोलिसांनी सूचनाही घ्याव्यात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Jan 2019, 5:33 am