रेड्याच्या टक्करी शेजारील फेरीवालेच्या मुळे येथील रहिवाशी त्रस्त झाले आहेत. या फेरीवाल्यामुळे रहदारीची अडचण निर्माण होते. वाहतूककोंडी नेहमीच होते.परवा महापालिकेच्या वतीने अतिक्रमण काढण्यात आले. सर्व फेरीवाल्यानी आपणहून टपर्या काढल्या पण काही नी म न पा कर्मचारी ना हाथाशी धरून आपला संसार फुटपाथवर माडंला.मनपा कर्मचारीशी सागंड केलेने वरीष्ठ अधिकारी च्या आदेशाला केराची टोपली मिळाली.
पुन्हा अतिक्रमण-म न पा कर्मचारी शामिल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Jan 2018, 5:43 am