अ‍ॅपशहर

विजेचा अपव्यय टाळा

Maharashtra Times 5 Jun 2017, 2:36 pm
एकीकडे ‘वीज वाचवा पाणी वाचवा’ अशी हाक दिली जात असताना शिवाजी विद्यापीठ रस्त्यावरील विद्युत दिवे वेळेवर बंद होत नाहीत. अनेकदा ते सव्वा सहानंतरही सुरू असल्याचे पाहायला मिळतात. त्यातून विजेचा मोठा अपव्यय होतो. तरी संबंधित विभागाने त्याची दखल घेऊन त्यावर कार्यवाही करावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम save electricity
विजेचा अपव्यय टाळा


-अमित शिंदे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज