अ‍ॅपशहर

रंकाळा वाचवा

Maharashtra Times 20 Feb 2017, 11:05 am
पर्यटन व पर्यावरणाच्यादृष्टीनेही रंकाळा तलाव महत्त्वाचा आहे. पण नागरिक त्यामध्ये जनावरे, कपडे धुण्याचे प्रकार करत असतात. त्यामुळे पर्यटकही कचरा पाण्यात टाकत असतात. तेव्हा नागरिकांनीच पुढाकार घेऊन रंकाळा नासविण्याचे बंद करायला हवे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम save rankala
रंकाळा वाचवा


-मयुरेश शिदोरे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज