अ‍ॅपशहर

गळती काढा, पाणी वाचवा

Maharashtra Times 19 Jan 2017, 9:15 am
महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ठिकठिकाणी लागलेल्या गळतीतून पाणी वाया जात असते. दुष्काळ पडला की, त्यावर्षी पाणी बचत आणि इतरवेळी अनावश्यक वापर करायचा हे योग्य नाही. महानगरपालिकेने जर ठोस उपाययोजना करून गळती बंद केली तर वाचणारे पाणी इतरत्र वापरता येईल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम save water
गळती काढा, पाणी वाचवा



- राहुल राठोड

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज