जवाहर नगरपासून वाय पी पोवार रस्त्यावर सध्या गोखले काँलेजपर्यंत एकही स्पीड ब्रेकर आढळून येत नाही. उद्दम नगरापर्यंत हा रस्ता चांगला झाल्यामुळे सुसाट वेगाने वाहने ये जा करत असतात. वेळीच अपघात टाळण्यासाठी संपूर्ण रस्त्यावर ३-४ स्पीड ब्रेकर बसवणे गरजेचे आहे.
स्पिड ब्रेकरची आवश्यकता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Jun 2018, 5:36 am