राजरामपुरी येथील पहिल्या गल्लीतील बागेतला कारंजा कित्येक वर्षांपासून बंद अवस्थेत पडला आहे . रोज संध्याकाळी येथे बहुतांश लोक फिरण्यासाठी येत असतात .. या कारंजामध्ये लोक कचरा टाकतात त्यामुळे इथे डांस तयार होतात .त्यामुळे येथील लोकांना आजार होऊ शकतात ..तरी लवकरात लवकर येथील कारंजा सुरु करवा ..
कारंजा सुरु करावा..
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Feb 2018, 5:37 am