महाडची दुर्घटना झाल्यानंतर सरकारने खडबडून पुलांची दुरुस्ती तसेच ऑडिट करुन घेण्याचे आदेश दिले. पण अजूनही धोकादायक पूल जैसे थे आहेत. एक सर्व्हे करून धोकादायक पुलांची यादी तयार करावी. सरकारने एक कमिटी करून दोन महिन्यात निर्णय देऊन लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा. ज्यामुळे तातडीने दुरुस्ती होऊ शकेल व हजारो नागरिकांचे प्राण वाचतील.
अजूनही दुरुस्ती नाही
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Mar 2019, 5:39 am