अ‍ॅपशहर

पन्हाळ्यावर पार्ट्या करणाऱ्यांवर कारवाई करा

Maharashtra Times 30 Nov 2016, 1:16 pm
पन्हाळगड हे कोल्हापूरचे वैभव आहे. छत्रपती शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाने हा गड पावन झाला आहे; पण या गडाचे पावित्र्य आपण आज जपतो का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गडावर कित्येकजण दारू आणि मटणाच्या पार्ट्या करतात. बिनधास्तपणे कचरा तेथेच टाकून देतात. यामुळे गडाचे सौंदर्य कमी होत आहे. अशा कचरा करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करून त्यांच्याकडून मोठा दंड वसूल केला तरच गडाचे सौंदर्य जपले जाईल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम take action on those parties
पन्हाळ्यावर पार्ट्या करणाऱ्यांवर कारवाई करा


- नितीन मोहिते, कोल्हापूर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज