केएमटी प्रशासनाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी सामान्य प्रवाशांना सेवा देण्याची आवश्यकता आहे. पण चालक व वाहक रात्रीच्यावेळी मध्यवर्ती बसस्थानकावर बस थांबवत नसल्याचे दिसून येत आहे. बसची प्रतिक्षा करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे केएमटी प्रशासनाने याबाबत दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.
केएमटी थांबवण्याची गरज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Mar 2019, 5:40 am