जिल्ह्यात पर्यटन, व्यापार, देवदर्शन अशा विविध कारणांनी परजिल्हा अथवा परराज्यांतून येणार्या वाहनधारकांची संख्या मोठी आहे. अशा वाहनधारकांची शहरात जागोजागी अडवणूक होत असल्याच्या तक्रारी आहेत. अशा प्रकारांमुळे पर्यटक, भाविकांमध्ये कोल्हापूरबाबत नकारात्मक मत निर्माण होण्याची भीती आहे. याबाबत पोलिस प्रशासनाने ठोस भूमिका घेण्याची गरज आहे.
पोलिस प्रशासनाने ठोस भूमिका घेण्याची गरज आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Aug 2017, 12:09 pm