अ‍ॅपशहर

गळतीचा त्रास कायमच

Maharashtra Times 4 Apr 2017, 1:32 pm
कसबा बावडा येथील मुख्य रस्त्यावरील रेणुका मंदिरासमोरील मुख्य रस्त्याचे काम केल्यापासून तेथील खड्ड्यातील पाण्याची गळती अजून निघालेली नाही. या खड्डयाचा सर्व नागरिकांना खूप त्रास सोसावा लागतो. रेणुकानगरच्या सुरुवातीलाच हा रस्ता असल्यामुळे कॉलनीत प्रवेश करताना अगर बाहेर पड़ताना नागरिकांना त्रास होत आहे. नागरिकांना मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागल्यानंतरच महापालिका प्रशासनाचे डोळे उघडणार काय? महापालिका प्रशासनाने वेळीच उपाययोजना करून कायमस्वरूपी या खड्याची दुरूस्ती करावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम waste water
गळतीचा त्रास कायमच


- कृष्णात पाटील

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज