कसबा बावडा पिंजार गल्लीसमोर रस्त्यावर गेले कित्येक महिने पाणी गळती सुरू आहे. परिसरातील नागरिकांनी लोकप्रतिनिधी व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अनेक वेळा सांगूनही याची कोणी दखल घेत नाही. महापालिका प्रशासनाने याची दखल घेऊन गळती काढावी.
-ज्ञानराज पाटील
-ज्ञानराज पाटील