गजानन महाराज नगर येथील सिंधूनगरी कॉलनीत गटार नसल्याने खूप पाणी साचून घाणीचे साम्राज्य वाढले आहे, कित्येक वेळा बातमी देऊन ही काहीच परिणाम झालेला दिसून येत नाही फक्त बातमी प्रसिद्ध झाल्यावर साफ सफाई होते आणि पुन्हातीच परिस्थिती राहते तरी लवकरात लवकर गटार करणारयात यावी व पाण्याचा निचरा करण्यात यावा.
गटार कधी होणार.?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Sep 2017, 5:41 am