काही दिवसापूर्वी मुडशिंगी ते सांगवडे फाटा रस्त्याचे नुतनीकरण झाल्यानंतर कामाचा व खर्चाचा, लोकप्रतिनिधीचा उल्लेख असणारा बोर्ड लावला होता. पण सहा दिवसात तो मोडून टाकला. आता तर तिथून तो गायब झाला. या फलकासाठी जनतेकडून कर घेतला जातो. जनतेच्या माहितीसाठीच बोर्डवर माहिती दिली जाते. हे जनतेला कधी समजणार?
मानसिकता कधी बदलणार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Mar 2019, 5:40 am