कोल्हापूरला ऐतिहासिक परंपरा जशी आहे त्याचप्रमाणे पर्यटन विकासाच्या संधीही भरपूर प्रमाणात आहेत. पन्हाळा, जोतिबा बरोबरच अंबाबाई मंदिर, रंकाळा तलाव, नरसोबाची वाडी,खिद्रापूर, कात्यायनी, कणेरी मठ अशी अनेक ठिकाणे आकर्षक असूनही स्थानिक नेत्यांच्या उदासीनतेमुळे पर्यटन विकास रखडलेला आहे. पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या बाबींचा अभाव असल्यामुळे विकास झाला नाही. त्यासाठी नेत्यांनी इच्छा शक्ती दाखवली पाहिजे.
इच्छा शक्तिची जरुरी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Apr 2019, 5:45 am