कोंडी होऊ नये म्हणून उड्डाण पुल बांधले त्यावरून मोठी वाहने पास होतात पण त्याखाली विक्रेते बसलेले सगळे रसे फेरीवाल्यांनी घेरले आहे नि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मोठ्या गाड्या लक्ष्य केल्या जात आहेत त्यांचे मार्ग बदला आणि छोट्या मार्गावरील हे अडथळे दूर करा नुसते म्हणू नका मुंबई आमची
सगळी गर्दी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Sep 2017, 5:36 am